Posts

Showing posts from November, 2019

अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Image
#नाट्य परीक्षण अमन कि शांती... मानवी मुल्यांचा शोध -कबीर बोबडे राज्य नाट्य स्पर्धेत नगर केंद्रावर रविवारी पल्लवी पटवर्धन लिखित अमन की शांती हे नाटक कस्तुरबा महिला प्रतिष्ठान यांनी सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन देखील पल्लवी पटवर्धन यांनीच केले. नाटक दोन अंकी. मात्र, हे दोन अंक म्हणजे दोन स्वतंत्र कथा. पहिल्या अंकात निरंजन आणि कावेरी यांची प्रेमकथा तर दुसर्‍या अंकात नासिर यांच्या मुलीची म्हणजे, रुहानची प्रेमकथा आणि तिचं नासिरचाच्या पासून दूर जाणं... या दोन्ही कथाच्ंया शेवटाचं कारण मात्र, एकच असतं. ते कारण म्हणजे, हिंसा. आणि ती हिंसा घडून येते निष्पाप- प्रेमावर श्रध्दा असणार्‍या रुहानच्या हातून. मानवी मुल्यांची होणारी पडझड हे नाटक अधोरेखित करते. स्वता:च्याही पल्याड एक जग असतं, इतरांचे डोळेही वाचता आले पाहिजे, अशा आशयाचे हे नाटक माणसांच्या जाणिवा व्यापक करते. अमन कि शांती हे नाटक आताचं नाटक आहे. सततची नाटक हि मिथकाधारीत असतात आणि ते नाटकं सार्वकालिक जाणिवांचा वेध घेत असतात. तर आतीची नाटकं हे समकालीन वास्तवाला तडक प्रतिक्रीया देत असतात. अमन की शांती हे नाटक दुसर्‍या पठडीलं. या...
Image
#नाट्य परीक्षण- *'अरे देवा'... देव हरवला...!* *कबीर बोबडे* राज्य संचलनालय आयोजित 59 व्या हौशी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत शनिवारी नटेश्‍वर कला व क्रीडा मंडळाने नगर केंद्रावर महेश केळुसकर लिखित आणि राजेंद्र क्षीरसागर दिग्दर्शित अरे देवा हे दोन अंकी नाटक सादर केले. कलाकारांचा उत्तम अभिनय,  तंत्रज्ञांनी दिलेली अचूक साथ आणि दिग्दर्शकाचे भन्नाट कौशल्य यामुळे नाटक एका वेगळ्या उंचीवर पोहोचले. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन टोकाच्या दोन गोष्टी... दोन ध्रुव... दोन टोकं... मात्र, या दोन गोष्टीतील सीमारेषा अत्यंत पुसट, धूसर असते. श्रद्धावान वा आस्तिक माणूस कधी नकळत श्रद्धेचा नावाखाली अंधश्रद्धेलाच जवळ करून बसतो. जीवनाचे सत्य नेमके काय आहे, याचा शोध घेण्यात त्याचा बराचसा वेळ खर्ची होतो. एकवेळ अशी येते की ही लढाईच नको असे त्याला वाटते; परंतु तेव्हाच एखादा आशेचा किरणही त्याला दिसतो. ते नाटक म्हणजे 'अरे देवा !' मानवी जीवनात असंख्य मायामोह असतात आणि या मोहमायावर ज्याला विजय मिळवता आला तो जिंकला, अशा आशयाचे हे नाटक होते. अरे देवा या नाटकात 'देव' नावाचे अदृश्‍य ...
Image
मुलाखत- 'स्त्रीसत्ताक वा पुरुषसत्ताक व्यवस्थेऐवजी स्त्री-पुरुष समानता पाहिजे !' कबीर उषा लक्ष्मण बोबडे (आज दि. १९ नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या त्यानिमित्ताने पुरुषांच्या हक्कासाठी काम करणारे पुरुष हक्क संरक्षण समितीचे  अ‍ॅड. शिवाजी कराळे यांच्याशी साधलेला संवाद) आज भारतात पुरुषसत्ताक व्यवस्था आहे, पुरुष ठरवतील ती दिशा असते आणि स्त्रिया या पुरुषसत्तेच्या बळी ठरतात, असे असतांना देखील तुम्हाला पुरुष हक्क संरक्षण समितीचे काम का करावेसे वाटते? - खरंतर पुरुषांची संघटना चालवण्याचा उद्देश हा आहे की, महिलांच्या बाजूने असणारे जे कायदे आहेत, जसं की, डोमेस्टिक व्हायलान्स, 498, पोटगीचा कायदा, सिव्हिल मेंटेनन्स, आडोप्शन कायदा... त्या कायद्यांचा महिला सर्रास दुरुपयोग वापर करत आहेत. यात पुरुष होरपळल्या जातो. शिवाय त्या पुरूषाच्या घरातील इतर महिला देखील होरपळतात. 498 सारख्या केसेस मध्ये केवळ पुरुषावर केस केल्या जात नाही, त्यात त्याची बहीण, आई, भावजय या स्त्रियांवर देखील केस दाखल केल्या जाते. साधारणतः 35 टक्के पुरुष चुकीचे वागत असतील, मात्र 65 टक्के स्त्रिया कायद्...

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com